संजय राऊत म्हणाले, "राजकीय फायद्या-तोट्याचं काम कोणी करु नये. राजकारण करु नका असं उद्धव ठाकरे कायम सांगत असतात. सर्वांनी एकत्र यावं ही लोकांचीही भावना आहे. तरीही असं राजकारण होत असेल तर ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात काम करत आहेत. अशा लोकांवर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे." तसंच कायदेशीरदृष्टया ठाकरे सरकार कोणतीही चूक करणार नाही. याआधी मुख्यमंत्री असे आमदार झाले आहेत याची अनेक उदाहरणं आहेत," असंही संजय राऊत म्हणाले.
कायदेशीरदृष्ट्या ठाकरे सरकार चूक करणार नाही : संजय राऊत