महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कोरोनाला रोखण्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करत आहे. परंतु भाजपकडून मदतीच्या वाटपावरुन जे राजकारण केलं जातंय ते भाजपने थांबवावं. देश, राज्य संकटात सध्या संकटात आहे. अशावेळी राजकारण न करता जे जे महाराष्ट्रसाठी करता येईल ते केलं पाहिजे असंही कदम यांनी सांगितलं.
भाजपने राजकारण थांबवावं : विश्वजीत कदम