भाजपने राजकारण थांबवावं : विश्वजीत कदम

महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कोरोनाला रोखण्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करत आहे. परंतु भाजपकडून मदतीच्या वाटपावरुन जे राजकारण केलं जातंय ते भाजपने थांबवावं. देश, राज्य संकटात सध्या संकटात आहे. अशावेळी राजकारण न करता जे जे महाराष्ट्रसाठी करता येईल ते केलं पाहिजे असंही कदम यांनी सांगितलं.