तेलंगणामधील सहा लोकांचा कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला असून या सहा जणांनी दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली असल्याचं सांगितलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार असं सांगण्यात येत आहे की, 'या सभेमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांमध्ये तेलंगणाच्या काही लोकांचा समावेश होता.'
सहा लोकांचा मृत्यू